कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने ...
दहा वर्षांपूर्वी एस.टी. बस व प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरणाºया जुने मध्यवर्ती बसस्थानकाला काही काळापुरते का होईना गत वैभव प्राप्त झाले असून, त्र्यंबक मेळा स्टॅण्डवरून सुटणाºया सर्वच बसेस काही काळासाठी आता जुन्या स्थानकावरून सोडण्यास सुरुवात करण्यात ...
इगतपुरी तालुक्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इगतपुरीतील २३ गावांच्या शेतकºयांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सादर केले. शासनाने जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत ...
: गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत ...
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स बॉइज’ अधिकाºयांवर श ...
भगूर येथील पुरातन जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाºया श्री रेणुका माता देवी मंदिरासमोरील ‘बारव’ याची शिवशाही युवक मंडळाने स्वच्छता करून दोन टन केरकचरा, घाण व साहित्य जमा केले. ...
: भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
नाशिक : खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़१५) यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास पोलीस न ...