ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिकरोड : विभागीय अप्पर आयुक्तांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून खोटी नोटीस पाठविल्याचा प्रकार विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत अपिल शाखेत उघडकीस आल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विभागीय आयुक्त कार्य ...
नाशिक : नाशिकमध्ये येण्यामागे येथील कोकणी माणसांना भेटण्यासोबतच आपला वैयक्तिक स्वार्थही असल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले. ...
राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्य ...
पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिह ...
हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्य ...
शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित् ...
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले. ...
अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अ ...