साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडक ...
दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या पावसामुळे भात लावणीस वेग आला आहे. पारंपरिक पद्धतीने भाताचे उत्पादन घेणारे उत्पादक अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाची जोड उत्पादनासाठी देऊ लागले आहेत. विविध जातींच्या भाताचे उत्पादन घेण्याकडे उत्पादकांचा ...
कळवण : शुक्र वारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात ...
नाशिकहून ओझरला येणाऱ्या प्रवाशांना अजूनही सटाणा आगारचा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक-सटाणा व सटाणा-पुणे या दोन्ही बसमधील प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, शिवसेनेने केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर काही दिवस स्थानकात येणाºय ...
मालेगाव : मोसमनदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. या मानवी साखळीत सुमारे चार हजार विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. ...
आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहित ...
मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासा ...
अनेकांनी ‘फ्रेण्डशिप डे’चे शनिवारी संध्याकाळी सेलिब्रेशन करत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले. शहरातील बाजारपेठ सजली असून, तरुणाई हा मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
नाशिकरोड : शिक्षण, व्यायाम आणि खेळ ही यशाची त्रिसूत्री आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत संच निगम लिमिटेड नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले. ...