व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच ...
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावरून मुंबईच्या दिशेने प्रयाण झाले. ...
जीपॅट २०२२ या परीक्षेच्या नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन परीक्षा केंद्रावर शनिवारी (दि. ९) ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध होऊ न शकल्याने झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद ...
उपेंद्रनगर भागात राहणाऱ्या ऋषिकेश पंकज बिरार (२२ ) या युवकाने रविवारी (दि. १०) त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ...
राज्य व्यवस्थेतील पोलीस आणि महसूल हे दोन्ही विभाग महत्त्वपूर्ण आणि मोठी जबाबदारी असलेले विभाग आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या महसूल विभागातील अधिकारांविषयीच्या पत्राने पोलीस दल आणि महसूल विभागात वस्त्रहरणाचा प्रयोग रंगला आहे. पाडे यांनी ...
सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिन्नर येथे जाहीर निषेध करण्यात आला. ...
दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धर ...