संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवीं ...
मालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ...
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला असता त्यात शेतकऱ्यांनी अनेक अडचणींचा पाढा वाचला. त्याचबरोबर शासनाच्या धोरणांबाबतही तक्रारी केल्या होत्या. ...
अंबड औद्योगिक वसहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे नाशिकमधील ११० व्हेंडर्सचे (लघुउद्योजकांचे) सुमारे २२५कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडल्याने हे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम कामगारांवर झाला असून त्यां ...
राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करता ...