विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील हाती असलेल्या अर्ध्या जागा गमवाव्या लागलेल्या शिवसेना व काँग्रेसमधील पराभवाबद्दलचे आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक बदलाचे कथित फटाके राज्यातील सत्तासंघर्षामुळे फुटायचे राहूनच गेले आहेत. त्याला मुहूर्त लाभल्याशिवाय या पक्षांत ...
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होणार असल्याचे पाहून गेल्या काही दिवसांपासून शहरातील सामाजिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना शनिवारी यश आले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरा ...
अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत ...
अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा ...
देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावा ...
वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘हरिहर भेट’ सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.९) कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच विविध कार्यक्र ...
केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजा ...
बेलतगव्हाण गावात बछड्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वासराचे प्राण वाचले. ...