गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लॅस्टिकवर बंदी केली. मात्र प्लॅस्टिकला न दिलेला पर्याय आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे प्लॅस्टिकबंदी अपयशी ठरली आहे. ...
महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे. ...
गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. ...
दरवर्षी ऐन दिवाळीत लागणारी गुलाबी थंडीची चाहूल लागायला यंदा देवदिवाळी अर्थात दीपोत्सव पर्वाच्या सांगतेचा मुहूर्त लागला आहे. मंगळवारपासून सकाळी आणि सायंकाळी हवेत गोडगुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ...
येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ...
मनमाड : शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरु नानक यांची ५५० वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले. ...