सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळ ...
शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे. ...
विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...
दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकºयाचे वीजबिल माफ करण्यात यावे असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ...
जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील श ...
वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्य ...
अनेकविध कारणांनी झालेल्या विलंबनानंतर जिल्हा नियोजन समितीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ३४८ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी राज्यात राष्टÑपती राजवट लागू असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैल ...
गोदाकाठ भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सायखेडा येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आठ दिवसांत चार दुकाने फोडणाºया टोळीला त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी व्यावसायिक, नागरिक यांनी संयुक्तरीत्या पोलीस ठाण्य ...