सिन्नर : भारत भूमीला ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊन जगत आहोत. याचीच कृतज्ञता म्हणून हुतात्म्यांच्या बलिदानाची जाण ठेव ...
घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे. ...
वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. ...
वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राज्यातील नवीन सत्ताधाऱ्यांच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनातून जिल्ह्याला काही लाभले असेल तर ते इतकेच की, सत्ताधारी पक्षातील मातब्बरांबरोबरच विरोधकही आक्रमक असल्याचा प्रत्यय. त्यामुळे उभयतांचा प्रयत्न जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याकामी उपयोगी पडावा, अ ...
राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्य ...
जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...
राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आ ...