नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे बहुतांशी सर्वच प्रकल्प वादग्रस्त ठरले असून, या घोळांचा ठपका कंपनी प्रशासनाने सल्लागार संस्थेवर ठेवला आहे. याशिवाय रखडलेला स्मार्ट रोड, गोदाघाटातील तळ कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रश्न यासह अन्य अनेक प्रस्तावांवर सोमवारी (दि. ...
डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने ...
इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सं ...
निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवब ...
चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेल्या कांद्याच्या पोळमधून चोरट्यांनी कांदा चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले आह ...
घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच् ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली. ...