फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाने नायलॉन मांजाविरोधी मोहीम सुरू करत मकरसंक्रांतीला पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार ... ...
घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांन ...
वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जी पिके सहज आणि कमी खर्चात यायची ती आजच्या वातावरणातील दैनंदिन बदलामुळे खर्चिक झाली आहेत. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलोºयात असलेल्या द्राक ...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणा ...
ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले. ...