मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर क ...
येवला पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे प्रवीण गायकवाड यांची निवड झाली आहे. अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापतिपदाची निवड होऊ शकली नव्हती. असा उमेदवार नसल्याने हे आरक्षण अनुसूचित जमातीच्या पुरुषासाठी झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ् ...
निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची ग ...
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘सा ...
सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृ ...
स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदाव ...
शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. ...
नगर परिषदेच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध दुकानांत नायलॉन मांजा विक्रीबाबतची तपासणी केली. पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नाही. तथापि, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. दोघा व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्य ...
अवकाळी पाऊस व सतत बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत कमालीची घट झाली ाहे. द्राक्षपंढरी म्हणून अवघ्या देशात नाशिक जिल्ह्याचे नाव अव्वल आहे. जगाच्या बाजारपेठेत निर्यातक्षम द्राक्षांमध्येदेखील नाशिकचा दबदबा कायमच र ...