जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असूनही टंचाईच्या अनावश्यक उपाययोजना जिल्हा परिषदेकडून सुचविल्या गेल्याचे पाहता, यंत्रणांची झापडबंद कामकाजाची परिपाठी स्पष्ट व्हावी. चाकोरीबद्धतेतून बाहेर न पडता व संवेदनशीलतेने समस्येकडे न पाहता कर्तव्य बजावण्याच्या असल्या ...
इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...
भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत. सिन्नर ...
एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे. राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य सा ...
भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण् ...
नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग ...
मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे ...
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी ...
इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी जागरूकता दाखवित पोलिसांच्या भरवशावर न राहता, स्वत:च स्वत:च्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार ... ...