आडगाव ट्रक टर्मिनल्स अणि शिदे गाव टोलनाक्याच्या परिसरात मुंबई व नाशिक च्या दिशेने येणारी मालवाहू वाहने अडकली आहे. या ट्रकचालकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गूड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्य ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश ...
नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे स ...
दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग ...
नाशिक- महापालिकेची गेल्या महिन्याची महासभा गेल्या ३२ वर्षात प्रथमच रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर आली होती. पुढिल महिन्यात देखील असाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केले असले तरी त्यानंतरची स्थिती आज स्पष्ट हो ...
नाशिक- हिंदु नववर्षाचा प्रथम दिवस म्हणजेच गुढी पाडवा! साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूत असलेल्या या सणावर मात्र कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे आज शहरातील अनेक भागात सार्वजनिक गुढ्यांवर मास्क लावून कोरोना ससंर्ग टाळण्याचा संदेश देण्यात आला आहे. ...
नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन होण्या आधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांन ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक् ...