आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे. ...
करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्र म तालुका पातळीवरही राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, शहरातील तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना देशात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही ग्रामीण भागात ग्रामस्थ विनाकारण पार- कट्ट्यावर नागरिक गप्पा मारताना दिसून येत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी बसू नये म्हणून वडांगळी ग्रामप ...
जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील यु ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे. ...
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सतर्क झाले आहेत. संचारबंदी असल्याने अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र, अनेकांना वक्र ांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात येत असल्याने आर्थिक कोंडी सुटल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थ ...
नाशिक- कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विविध भागात जंतु नाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, असे करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या औषधांचा आणि साधनांचा वापर करून काही नगरसेवक आणि राजकिय नेतेच फवारणी करीत आहे. महापालिकेच्या कामावर अंकु ...
नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असताना महापालिकेत स्थायी समितीची गठन व्हावे यासाठी भाजपाचा सोस सुरूच आहे. सध्या राज्यात गंभीर स्थिती असताना भाजपाचे सभापतीपदाचे उमेदवार गणेश गिते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक् ...