नाशिक : दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने निर्माण झालेला मोठा पेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत सोडविला आहे. ...
नाशिक : पावसाळाजवळ आल्याने पशुपक्षांकडून आता निश्चित पाऊस पडणार असे जणू काही पूर्वसंकेतच मिळतात. त्यामुळे शेतकरी राजा त्या दृष्टीने पीकपेरणी तसेच हंगामाची आखणी करतो. आता हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते. ...
नाशिक : नाशिकरोड येथील देवळालीगाव राजवाडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलेले दोन लोखंडी बाक चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एका चारचाकी मालवाहू वाहनामधून चोरट्यांनी राजरोसपणे बाके उचलून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म ...
त्र्यंबकेश्वर : गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील तहसील कार्यालयांसमोर श्रमजीवी संघटनेने हक्काग्रह आंदोलन सुरू केले होते. शासनाकडुन यासंदर्भात काहीच कारवाई होत नसल्याने सोमवार (दि. ...
नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील लहित रस्त्यालगत वसंत बंधाऱ्यात रस्त्याच्या कडेला सोमवारी (दि.१) सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान वनविभागाचे वनमजूर भाऊलाल माळी व शिवाजी पवार हे झाडांना टॅँकरमधून पाणी देत असताना त्यांना खड्ड्यात नुकतेच जन्मलेले ...
सिन्नर : शिवाजीनगर भागातील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसर वीस वर्षांपासून विकासापासून वंचित होता. कोणतीही विकासकामे, मूलभूत सुविधा झाल्या नव्हत्या. सिन्नर नगर परिषदेने ५९ लाख रुपये खर्चातून बंदिस्त गटारी, रस्ते डांबरीकरणाने परिसराला नवे रूप दिले आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील करजंवण धरणातून पाणी सोडल्याने कादवा काठावरील गावाची पाणीटंचाई दूर झाल्याने ओझे, करजंवण, म्हेळुसके, लखमापूर, अवनखेड भागातील जनता सुखावली आहे. ...
नांदगाव : शहरात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना सुरक्षेविषयक कुठल्याही प्रकारचे कवच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. आशासेविकांनी आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थ ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतमॉल अॅग्री प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राद्वारे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन खते उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत जिल्ह्यात प् ...
पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड पडली. मात्र, काही अटी-शर्थींवर शासकीय स्तरावरून अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने अनेकांची चूल पेटू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेतून काम मिळवू ...