शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन ...
जाखोरी येथे बुधवारी (दि.१) कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्याच्या घेवडा व गिलके पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषध फवरल्याने पिके जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जानोरी येथील आडगाव रस्त्याला शेती असणारे प्रभाकर सोनवणे यांनी नाशिक येथून महागाचे घेवडा व गि ...
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमं ...
देवळा : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा 20 रु पये प्रति किलो दराने सरकारने खरेदी करावा अशा मागणीचे निवेदन आमदार नितीन पवार यांना देण्यात आले. ...
जळगाव नेऊर : परिसरातील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात चाळीत साठवून ठेवलेला कांदा आर्थिक कोंडीमुळे दोन महिने अगोदरच बाहेर काढून विक्रीसाठी सज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात भांडवल उभे करण्यासाठी कांदा उत्पादकांनी हा पर्याय निवडल्याचे चित् ...
मालेगाव : आषाढी एकादशी निमित्त येथील आझाद चौकातील श्री राम विठ्ठल मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत देवास विक्रम सोनी यांच्या हस्ते महाअभिषे क करण्यात आला. ...
नाशिक : साहेब, कृषी विभागाच्या योजनेमुळे शेततळे मिळाले, इतरही योजनांचा लाभ मिळत आहे. पण, आमच्या भागातील विजेचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील विजेचा प्रश्न सोडवा, असे साकडे त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घा ...