नाशकातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील सत्ताधारी मात्र त्यांच्या राजकारणात गुंतले आहेत. यात परस्परांना आडवे जाण्याचे शह-काटशह तर केले जात आहेतच, शिवाय तिजोरीत खडखडाट असताना घेणेकरी संस्थांवर कृपादृष्टी केली गेल्याने संशयही ...
आहुर्ली : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पसरली असतानाच तिचा तीव्र फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरीप पिकाचे आगार मानले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे खरिप लागवड खोळंबली आहे. ...
मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते. ...
चांदवड : चांदवड तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले. ...
कळवण: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगीमातेचे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडाचा एकीकडे मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना, हाकेच्या अंतरावरील महर्षी मार्कण्डेय यांची तपोभूमी असलेल्या मार्कण्डेय पर्वतावर काहीअंशी वनविभागाच्या माध्यमातून झालेली क ...
नाशिक : लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला असल्याने आता प्रशासक नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी महाविकास आघाडीने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. ...
खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ...
कसबे सुकेणे : कसबे सुकेणे येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कसबे सुकेणे ग्रामपालिका आणि व्यापाऱ्यांनी शहरात रविवारपासून (दि.१२) दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला असल्याची माहिती कसबे सुकेणे ग्रामपालिकेने दिली. ...
देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत ...
नाशिक : भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या द ...