शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:42 AM

सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. तसेच नॅचरोपॅथीच्या (निसर्गोपचार) उपचारांतून निरोगी आरोग्य राहण्यास मदत होत असून, नॅचरोपॅथी व योगासनांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.शिवगोरक्ष योगपीठ आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशन यांच्यातर्फे सोमवारी (दि. १८) संयुक्तरीत्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, शिवगोरक्ष योगपीठाचे धर्माचार्य भगवान महाराज माउली, महामंडलेश्वर शिवानंद महाराज, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, प्रज्ञा पाटील आदींसह नॅशनल व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवगोरक्ष योगपीठाचे प्रमुख शिवानंद महाराज यांनी बीएनवायसी हा नॅचरोपॅथी व योगा विषयीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी करून साडेचार वर्षांऐवजी हा अभ्यासक्रम दोन वर्षांचाच करण्याची मागणी केली. या परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील नॅचरोपॅथी डॉक्टर, सर्व समन्वयक, योगशिक्षक यांच्यासह विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले होते. दिवसभरात या परिषदेत नॅचरोपॅथीच्या विविध विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल