शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

निओ मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नाशिककचे मोठे नुकसान: फडणवीस यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 19:34 IST

नाशिक- भाजप सरकारच्या काळात नाशिकसाठी मंजुर करण्यात आलेली देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो सेवा ही आदर्श असून ती रद्द केल्यास नाशिककरांचे मोठे नुकसान होऊ शकते असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केले.

ठळक मुद्देटायर बेस्ड मेट्रो हा पहिला प्रकल्पनाशिकचे बघून अन्य सात राज्यात देखील प्रस्ताव

नाशिक- भाजप सरकारच्या काळात नाशिकसाठी मंजुर करण्यात आलेली देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो सेवा ही आदर्श असून ती रद्द केल्यास नाशिककरांचे मोठे नुकसान होऊ शकते असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केले.

राज्यात सत्तांतर झालेल्यानंतर फडणवीस यांनी दत्तक नाशिकसाठी घेतलेल्या योजनांचा फेर आढावा घेणे सुरू झाले असून ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी मेट्रो सेवेविषयी शंका उपस्थित केली आहे. नागपुरात मेट्रो रिकाम्या धावतात त्यामुळे योजनेची व्यवहार्यता पडताळली पाहीजे असे भुजबळ यांनी आलिकडेच व्यक्त केल्याने नाशिकच्या मेट्रो सेवेचे भवितव्य अधांतरी आहे.

यासंदर्भात आज नाशिकमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आजवर मेट्रोचे प्रस्ताव आले परंतु ते व्यवहार्य नव्हते. त्यामुळे टायरबेस्ड मेट्रो हा नवा प्रयोग नाशिकमध्ये करण्यात येणार आहे. देशातील अशाप्रकारची ही पहिलीच सेवा असणार आहे. वेग, व्यवहार्यता आणि किफायतशीर या सदरात ही सेवा बसणारी आहे. त्यामुळ केंद्र सरकारने सहा ते सात शहरात टायर बेस्ड मेट्रो सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रो संदर्भात काही शंका असतील तर त्या समजून घ्याव्यात परंतु ही सेवा रद्द करू नये तसे झाल्यास हा निर्णय दुदैर्वी असेल असेही फडणवीस म्हणाले

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMetroमेट्रोChagan Bhujbalछगन भुजबळ