शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नरेंद्र मोदींनी देशाला हुकुमशाहीकडे नेले : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:39 IST

आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली.

ठळक मुद्देमोदी यांनी पाच वर्षात काय केले, ते सांगावे. 'राफेल’खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘जीएसटी’सारखी करप्रणाली लागू करून शेती, उद्योगधंद्यांची वाट लावली. तसेच नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. मोदी यांच्या मनमानी निर्णय देशाला हूकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाण्यास पुरक ठरल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले, सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत मोदी महाराष्टÑात केवळ ७वेळा आले; मात्र येथील समस्यांबद्दल एक चकार शब्द काढला नाही. ते फक्त राहुल गांधींनी काय केले? गांधी परिवाराने काय केले? हेच प्रश्न जनतेला विचारत होते. आता त्यात वेळ न घालवता मोदी यांनी पाच वर्षात काय केले, ते सांगावे. या सरकारच्या काळात शेती आणि उद्योगधंद्ये उद्धवस्त झाले असून राज्यासह देशात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. सत्ताधारी भाजपा सरकारने ‘राफेल’सारख्या लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी बोलताना केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या