शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

महाराष्ट्र गुजरातला आंदण, उद्योगांसोबतच पाणीही गुजरातला नेण्याचा मनसुबा: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2024 12:47 IST

एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राज्यात आणि देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. दुसऱ्या बाजूने बेकारीची समस्या भेडसावत असताना नाशिकच्या महिंद्रासह राज्यातील उद्योग गुजरातला जायला लागले. उद्योगांसोबतच या भागातील पाणीही पुढच्या काळात गुजरातला नेण्याचा मनसुबा सरकारचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 'एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला. सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला. पहिल्यांदा यांच्या काळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आले. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राचे सरकार घाबरले. एका दिवसात एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत दीडदीडशे निर्णय घ्यायला लागले. फक्त सरकार जाण्याच्या भीतीने यांनी हजारो निर्णय घेतले, असेही ते म्हणाले.

यावेळी गणेश गिते, खासदार भास्कर भगरे, श्रीराम शेटे, गजानन शेलार, नितीन भोसले, कोंडाजी आव्हाड उपस्थित होते

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकnashik-east-acनाशिक पूर्वJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस