शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

By sandeep.bhalerao | Updated: November 3, 2023 15:52 IST

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

नाशिक : यंदा कमी आणि असमान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात यंदा केवळ ७० ते ७५ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने परतीच्या पावसापर्यंत धरणे कशीबशी जेमतेम भरली आहेत.

ज्या धरणांमध्ये गतवर्षी शतकभर पाणीसाठा होता, त्या धरणांमध्ये यंदा ८० ते ९० टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यावेळी केवळ पाच धरणांमधून काही दिवस विसर्ग सुरू होता तर गोदावरी नदीलादेखील गतवर्षीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मोकळे आभाळ अशी एकूणच स्थिती होती. त्यामुळे ठराविक भागात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत साठा कमीच आहे.

 धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विरोध सुरू झाला आहे.जिल्ह्यात एकूण २४ लहान-मोठे धरण प्रकल्प आहेत. त्यामध्ये ७ मोठे प्रकल्प आहेत तर १७ मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत. याप्रमाणे असलेल्या २४ प्रकल्पांमध्ये सध्या ८३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरण