शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

येवल्यात शेतकरी मारहाण प्रकरणी निषेध सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:40 AM

कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले.

येवला : कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले. याप्रकरणी निषेध सभेत सर्वांनीच आक्र मक भूमीका घेतल्याने वाल्मिक गायकवाड या शेतकºयास मारहाण करणाºया बाळू सानप व इतरांवर दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. कोणत्याही शेतकºयावर असा प्रसंग येवू नये अशी भूमिका मांडण्यात आली. अनकुटे येथील शेतकºयांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेसाठी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात शेतकरी तसेच जिल्ह्यातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी,आणि बाजार समितीचे संचालक यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले , उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी आपली भूमिका मांडली. जेष्ठ नेते माणीकराव शिंदे आणि पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या निवेदनाबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, येवला यांनी यावेळी चर्चा करु न लेखी स्वरु पात संघटना प्रतिनीधींना आश्वासन दिले. त्यानंतर निषेध आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत येवला सहाय्यक निबंधक यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली असून मारहाण करणारा व्यापारी येवला बाजार समितीचा परवानेधारक नाही. त्यामुळे सदरच्या मारहाणीच्या घटनेशी बाजार समितीचा संबंध नाही हे वक्तव्य सचीव डी. सी. खैरनार यांनी वस्तुस्थितीनुसार केले होते. परंतु या वक्तव्यामुळे काही शेतकरी वर्गाचे मन दुखावले म्हणून त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. सदरच्या घटनेचे भांडवल करीत बाजार समिती व शेतकºयांबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये ही अपेक्षा व्यक्त करीत या निषेध आंदोलनाच्या परीस्थीतीत कांदा लिलाव बंद करण्याचा अथवा त्यात अडथळा आणण्याचा येवल्यातील शेतकºयांनी प्रयत्न केला नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. व्यापारी वर्गानेही संपूर्ण कांदा लिलाव पूर्ण केला. या निषेध सभेत अनकुटे येथील ग्रामस्थांसह ,स्वाभिमानी शेतकरी संघटनासह शेतकरी सहभागी झाले होते.बाजार समितीकडे तक्रार करावीशेतकºयांनी कांदा लिलावानंतर काट्यावर वांधा निर्माण झाल्यास बाजार समितीकडे तक्र ार करत सदरचा वांधा समितीकडून सोडवावा, परस्पर व्यापारी व शेतकºयांनी तक्र ार करु नये असे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकºयांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी