शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ठाणगाव परिसरात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:48 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव परिसरात बिबट्याच्या जोडीची दहशत वाढली असून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मारुतीचा मोढा परिसरातील शिवाच्या नळी परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य असून शेतकऱ्यांना सायंकाळी पाच वाजताच घरी यावे लागत आहे. पाच वाजेनंतर बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकू येतात. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर त्याभागात जाण्यास सहसा तयार होत नाही. शेतकºयांची सध्या कांदा लागवड सुरु असून दिवसा वीज नसल्याने शेतकरी रात्री कांदा पिकांस पाणी देण्यासाठी गेले तर जीव मुठीत धरु न व सोबतीला दोन-तीन लोकांना घेऊन पाणी भरावे लागत आहे. दोन बिबटे असल्याने ते दोघेही वेगवेगळ्या भागात दिसून येतात, त्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर त्यांच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून जातो. पाणी व अन्नाच्या शोधासाठी ते मानवी वस्तीकडे येतात. त्यामुळे शिवाची नळी, उपळी परिसर व केशर या भागात दहशत पसरली आहे. बिबट्याचे दर्शन झाल्यास फटाके फोडण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी