शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

ग्रामीण भागातून नांगर हद्दपार होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:30 PM

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.

लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.आधुनिक काळात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्या आॅफिस मध्ये 20 ते 30 कामगार काम करायचे त्याठिकाणी संगणकाने जागा घेतल्याने त्या ठिकाणी आता 4ते 5 कामगार काम करताना दिसत आहेत.आजच्या या यंञीक युगाने भरपूर ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या युगाला यंत्रिक युग म्हणून ओळखले जाते. या युगाने आता तर असा बदल घडून आणला आहे की शेती प्रधान महाराष्ट्रातील शेतीवर आक्र मण केले आहे. पहाटेच्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामधील विहिरीवर मोटाच्या साह्याने शेतीला पाणी देण्याचेकाम करायचा. परंतु आता मोटा गेल्या.त्या ठिकाणी पाण्याची मोटार काम करू लागली आहे. तेव्हापासून पोळ्याला पूजन करून बैलांला मानाच्या स्थानापासून गौण स्थान मिळायला सुरु वात झाली.बळीराजा यंत्राकडे वळाल्याने कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त काम कसे होईल. याकडे भर देऊ लागला. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पारंपारिक वापरल्या जाणारे जे साधने होती त्यामध्ये वखर, नांगर, पांभर, बैल नांगर इ.साधने हद्दपार करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर या साधनांचा वापर करून शेतामध्ये ऐटीत चालणारा बैल हद्दपार केला आहे.-------------------------काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू असल्याने आमचा जुन्या जमान्यातील साधनेच बरी होती. कारण वीजबील, पेट्रोल, डिझेल ची गगनचुंबी किमती यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. महागई जर अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा शेतकरी वर्ग आपल्या परंपरागत साधनांकडे वळेल व पुन्हा एकदा शेतातील ऐटीत चालणारा बैलनांगर पाहायला मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.--------------------------------------------------ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी वर्गाने आपल्या गोठ्यातील बैल आता न ठेवल्याने शेतातील बैल नांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. नव्या क्र ांतीने ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने ग्रामीण भागातील अनेक परंपरागत रूढी, परंपरागत साधने काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक