शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अध्यापक भारतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 5:11 PM

येवला : केंद्र सरकारने राष्ट्रीय व देशातील सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारतीतर्फे एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ क्रमवारीत आणि नियोजन

येवला : केंद्र सरकारने राष्ट्रीय व देशातील सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारतीतर्फे एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडे केली आहे.भारतासारख्या खंडप्राय देशात कला-क्रीडा शिक्षण विकासासंदर्भात कोणताही ठोस धोरणात्मक कार्यक्रम नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. कला-क्रीडा शिक्षण, प्रशिक्षणाबद्दल केवळ शासकीय घोषणाबाजी होते. प्रत्यक्षात मैदानात कोणतीही कृती, नियोजन नसते. म्हणून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ क्रमवारीत आणि नियोजन शून्यतेमुळे यशस्वी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या स्पर्धेतही नगण्यच असते. ही बाब शर्मेची असल्याने शाळा, महाविद्यालय पातळीवर खेळाचे प्रशिक्षण, विविध क्रीडा स्पर्धा यास योग्य मार्गदर्शन व पुरेशी आर्थिक तरतूद करून नवोदय विद्यालय आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय, राज्य सरकारांनी राष्ट्रीय-राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारती सन २००६ पासून करत असल्याचे अध्यापक भारतीचे संस्थापक अध्यक्ष शरद शेजवळ यांनी म्हटले आहे.क्रीडापटू, क्रीडा मंडळे, संस्था, संघटना यांनी सदर राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना कार्यात सहभाग घेऊन आपल्या सूचना व कृतिशील सहभाग याबाबत सूचना करण्याचे आवाहनही अध्यापक भारतीचे प्रा. विनोद पानसरे, प्रा. के. एस. केवट, वनिता सरोदे, अतुल डांगळे, दीपक शिंदे, अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकारuniversityविद्यापीठ