शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आठ तालुक्यांत पीकपाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:44 AM

जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पिके धोक्यात आलेली असताना शासनाने तीनच तालुक्यांत पीककापणी प्रयोग घेण्याचे निर्देश दिल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता आणखी पाच तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आला असून, या सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे सत्यापन करण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पिके धोक्यात आलेली असताना शासनाने तीनच तालुक्यांत पीककापणी प्रयोग घेण्याचे निर्देश दिल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता आणखी पाच तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आला असून, या सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे सत्यापन करण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे.मदत व पुनर्वसन खात्याने शुक्रवारी या संदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर या आठ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील दहा टक्के गावांमध्ये पीक परिस्थितीचे सत्यापन करण्यात येणार आहे. गावातील प्रमुख पिकाची वाढ, सद्य:स्थिती, अंदाजे उत्पन्न याचा अहवाल छायाचित्रासह राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यावरून सरकार दुष्काळाबाबत निर्णय घेणार आहे. जिल्ह्णात यंदा ८२ टक्केच पाऊस झाला असून, पीक परिस्थिती वाईट झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिक