शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अवकाळी पाऊसाने चुकले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 9:13 PM

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील खरिपाची पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ठळक मुद्देजास्त पाऊसामुळे तो शेतातच सडू लागला आहे.

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील खरिपाची पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.दर वर्षी शेतकºयांचे रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन हे खरिपातील पिकाच्या येणाºया उत्पादनावर अवलंबून असते. रब्बी पिकाचे नियोजन हे खरीप पिके निघाल्यावर रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे उन्हाळी कांद्याची लागवड असते. शेतकºयांच्या दृष्टीने उन्हाळी कांद्याचे पीक फार महत्वाचे असते. कारण या कांद्याची विक्र ी करून येणाºया पैशातून त्याचे वर्षाचे आर्थिम नियोजन असते.परंतु चालू वर्षी खरिपाची पेरणी जरी उशिरा झाली असली तरी पिके जेमतेम पाण्यावर चांगली आली होते. लाल कांद्याची लागवडही झालेली होती. सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी खुश होता. लाल कांद्यालाही भाव राहील याची शेतकरी लाल कांद्याला पोटाच्या पोरा प्रमाणे काळजी घेत होता. शेतकºयांचे रब्बी पिकाचे सर्व नियोजन हे खरीप पिकातील मका व बाजरीची कापणी करून मका व बाजरीची काढून ती बाजारात विक्र ी करून त्याच्यातून येणाºया पैशातून त्याची उन्हाळी लागवड करण्याचा तयारी होता.उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी शेतकºयाने दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली. पहिल्या वेळेचे बियाणे टाकली आण िती नुकतीच उगलेली होती. परंतु जोरदार झालेल्या पाऊसामुळे ती दाबली गेली.तरीही शेतकºयाने हिंमत न हारता पुन्हा माहगडी अशी उन्हाळी कांद्याची बियाणे आणून टाकली होती.खरिपातील मका व बाजरी पिकाची काही शेतकºयांनी कापणी केलेली होती. तर काही शेतकरी कापणीचा तयारीत होते. परंतु अचानक अवकाळी पावसाने पंधरा दिवस जबरदस्त धुमाकूळ घातल्याने शेतात कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणीसांना अंकुर फुटले आणि जास्त दिवस शेताच पडून राहिल्याने दाणे काळे पडले. तसेच उभे असलेले पिके शेतात जास्त पाणी झाल्याने सडून गेली. काही शेतकºयाचा लाल कांदा काढणीसाठी तयार झाला होता. परंतु जास्त पाऊसामुळे तो शेतातच सडू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी