शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 5:53 PM

देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात जागोजागी दिसणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने  चिंता व्यक्त होत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीने पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सिताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करत असत. निसर्गाच्या सानिध्यात मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील ग्रामस्थांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जुन देवपूरला यायची व हरवून जायची. तथापि आता मात्र, येथील चित्र बदलले आहे. एरव्ही उन्हाळ्यातही तुडंूब असलेले देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडले आहे. पावसाळ्यात पुरेशा पावासाअभावी देवनदीला पाणी नसल्याने काठावरील बागाही नाहीशा झाल्या. बागा तोडल्यामुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खुपच कमी दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळकच पहायला मिळतात. या फळझाडांच्या आश्रयाने असलेले मोरही पहायला मिळतात. तथापि त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी नाही. फळबागा नाही त्यामुळे मोरांची संख्याही कमी होत आहे. नदीच्या कडेला मोरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज आहे. पाणवठे झाल्यास मोरांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती थांबेल. मोरांचे गाव असलेल्या गावातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण होत आहे. वनखात्याने या संदर्भात अन्न व पाण्याची उपलब्धता क रुप द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ