शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कुणावरही नाही तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा : जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:34 IST

मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ठळक मुद्दे‘जीवनशैली बदलातून मधुमेहावर मात’ विषयावर व्याख्यान

नाशिक : मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२९) आयोजित ‘जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेहमुक्ती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दीक्षित म्हणाले, माणूस सर्वाधिक वर्ष जंगलात राहिलेला आहे. यामुळे तसे पाहिले तर त्याला उपाशी राहण्याची सवय आहे. माणसाच्या पेशी उपाशी राहण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भरपेट खाण्यासाठी नाही. जो तीनदा खातो तो रोगी हे जेव्हा माणसाला कळू लागले तेव्हा तो वेगळ्या जीवनशैलीकडे वळाला. यावेळी त्यांनी जीवनशैली आणि डाएट प्लान यांमधील फरक समजावून सांगितला. डाएट प्लान यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो, तर जीवनशैली फुकटात यशस्वी होते. यासाठी तुम्हाला जे खायचे ते खा, पण भुकेच्या वेळेला खा. हे जर केले तर तुमच्या ८० टक्के समस्या तेथेच कमी होतात. कोणतीही गोष्ट लगेचच होत नाही, तर त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. यामुळे किमान तीन महिने प्रयाेग करावा, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काही लाभार्थ्यांनी डॉ. दीक्षित यांच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन केले. डाॅ. दीक्षित यांच्या संस्थेच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि संस्थेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य