शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उष्णतेच्या तीव्रतेने गाव पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:41 AM

मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास सुरु वात झाली आहे.

मानोरी : मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास सुरु वात झाली आहे.सकाळी १० वाजेपर्यंत गावातील गल्ल्यांमध्ये गर्दी असते. त्यांतर उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण गावच ओस पडलेले असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच रस्त्याने होणारी कायमची वाहनांची रहदारी सुद्धा उन्हाच्या तीव्रतेमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे थंडगार शीतपेयांची दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मांडली जात आहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वेळेत उन्हामुळे बदल करण्यात आला असून, सकाळी ७ वा. ५० मि. ते दुपारी १ वा. १५ मि. पर्यंत करण्यात आली आहे. सध्याचे वातावरण आणि उष्णता बघता सकाळी ११ वाजेनंतर प्रखर उष्णता पडण्यास सुरु वात होत असते.यात नवीन नियमानुसार दुपारी १ला शाळा सोडल्यास मोठ्याप्रमाणात उष्णतेच्या झळा बसत असतात. त्यात लहान मुलांना या उष्णतेचा त्रास झाल्यास मुले आजारी पडण्याचा धोका असल्याने शाळेच्या वेळेत केलेला बदल पुन्हा बदलावा अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य