शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:54 PM

पेठ : परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पीक संकटात आल्याने पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकरंजाळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

पेठ : परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पीक संकटात आल्याने पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पा गवळी यांनी करंजाळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसाअभावी नागली व वरई जळून खाक झाली असून, भाताची लावणी खोळंबल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी जुलैअखेर केवळ २० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पुष्पा गवळी, नंदू गवळी, पप्पू गुप्ता, भास्कर कडाळी, उत्तम कडाळी, वामन कडाळी, मनोज कडाळी, गणेश गवळी, धनराज गवळी, अनिल ठाकरे आदींनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी