शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

ममदापूर येथे हरणाचा मृत्यू

By admin | Published: October 01, 2016 12:36 AM

ममदापूर येथे हरणाचा मृत्यू

ममदापूर (ता. येवला) : येथील दत्तात्रय साबळे यांच्या विहिरीत पडल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दत्तात्रय साबळे शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता विहिरीत मृतावस्थेतील हरीण त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जालिंदर साबळे यांच्या मदतीने वनसमिती अध्यक्ष गणेश गायकवाड यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर विहिरीत पडलेल्या हरणाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्ता ओलांडताना किंवा अन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून जीव वाचविताना हरणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या कमी होण्याच्या दृष्टीने वनविभागाने वेळीच नियोजन करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. हरणांना जीव गमवावा लागू नये यासाठी वनविभागातील वनक्षेत्रांना संरक्षक जाळ्या तयार करून त्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी वनसमितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे हरणांकडून होणारे नुकसान टळले जाईल व त्यांचे प्राण वाचले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)