शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

ताहाराबाद रस्त्यावर धोकेदायक झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:31 PM

जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत.

जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर झाडे तोडून टाकावी, अशी मागणी वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे. ताहाराबाद, जायखेडा, नामपूर रस्त्यालगत रोगट हवामान, रासायनिक खते किटकनाशके यांचा होणारा अतिरिक्त वापर, बदलते निसर्गचक्र यामुळे गेल्या काही वर्षापासून कडूनिम्ब, आंबा, बाभुळ आदी प्रजातींच्या झाडांना मर रोगाने ग्रासले आहे. तर काही जुनी वयस्कर झाडे वाळलेली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक झाडे पूर्णपणे निष्पर्ण होऊन उभी आहेत. त्यामुळे वाळलेली झाडे केव्हा उन्मळुन पडतील याचा भरवसा नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताचा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी जायखेडा ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, ग्रा.प.सदस्य, तसेच सचिन कोठावदे, यशवंत पवार, नारायण सावंत, प्रवीण सावंत, सुरेश कंकरेज, शरद पवार, आधार खैरनार, यशवंत पवार, नीलेश पवार, नीलेश कांकरिया, अतुल चित्ते, आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक