शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:54 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : दोन महिन्यांत 550 मिलीमीटर पावसाची नोंद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात काही अपवाद वगळता नियमितपणे पावसाने हजेरी लावली आहे. नांदूरशिंगोटे, चास, मानोरी, कणकोरी, दोडी, दापूर, माळवाडी आदी भागातील छोटे मोठे बंधारे तुडुंब भरुन वाहत आहे. दरवर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पूरपाण्याने नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे, केटीवेअर, पाझरतलाव भरण्यात येतात. मात्र यावर्षी जुलै महिन्यातच पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदी दुथडी भरुन वाहत असल्याने पावसाचे पाणी पांगरी शिवारातील परिसरात पोहचले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाल्या, ओढे दुथडी भरुन वाहत होते. डोंगर पायथ्याशी असलेले छोटे- मोठे बंधारे भरून वाहत असल्याने नद्यांना पुर आला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे येथे जुन महिन्यात 256 तर जुलै महिन्यात 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे दोन महिन्यात साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमान मापकावर झाली आहे. गेल्यावर्षी चारशे मिलीमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी प्रमाण जास्त आहे. पावसाने सर्वच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षात न वाहिलेले अनेक ओढे व नाले देखील खळखळून वाहत असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण