शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 6:03 PM

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

ठळक मुद्देम. रा. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अन्नत्याग दिवस आंदोलन

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे म्हणून २०१७ पासून राज्यातील शेतकरी वर्ग १ दिवसाचा उपवास करतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी सामुदायिक उपवास करत आहेत. एक दिवस अन्नत्याग आंदोलन संपूर्ण राज्यात पोहोचेल आणि शासन दरबारी शेतकरी प्रश्न निकाली निघतील असा विश्वास शेतकरी पुत्रांना आहे, असे मत पगार यांनी व्यक्त केले आहे.बाजार समिती सभापती संजय भामरे, संचालक भाऊसाहेब अहिरे, पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे, सचिन आहिरराव यांनी पाठिंबा दिला. सदर आंदोलनाला बागलाण तालुका माजी जवानांना पाठिंबा दिला आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सदर अभिवादन स्थळी भेट दिली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना व्यक्ती केली. डिंगम्बर धोंडगे, हर्षल अहिरे, सुभाष शिंदे, रवींद्र धोंडगे, राहुल पगार, योगेश पगार, देविदास पगार, भाऊसाहेब पगार, शेखर कापडणीस यांनी सामुदायिक अन्नत्याग केला.

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये ही भावना मनात कायम आहे. एक जवान म्हणून अभिवादन करतांना खूप वेगळ्या भावना आहेत. ३५ वर्षांपूर्वी रावसाहेब करपे व मालती करपे यांनी ४ मुलांसह आत्महत्या केली. आज पण आत्महत्या सुरूच आहेत. या आत्महत्या शासनाने थांबवाव्यात व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना निर्माण व्हावी म्हणून केलेल्या अन्नत्याग आंदोलनला आमच्या माजी जवानांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.- विश्वास पगार, माजी जवान. (२४ नामपूर १,२) 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप