शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कौतीकपाडा येथे पंचवीस ट्रॅक्टर चारा आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:53 IST

कौतीकपाडा - सटाणा तालुक्यातील मुळाने शिवारात शेतातील दुग्ध व्यवसायिकांच्या गुरांच्या चाºयाला लागलेल्या आगीत सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली आगीत भस्मसात झाल्या.

कौतीकपाडा - सटाणा तालुक्यातील मुळाने शिवारात शेतातील दुग्ध व्यवसायिकांच्या गुरांच्या चाºयाला लागलेल्या आगीत सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली आगीत भस्मसात झाल्या. आगीचा वेग इतका मोठा होता की चारा काही वेळेतच भस्म झाला. गावातील तरूणांनी आणि गावकºयांनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. सटाणा अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले, मात्र त्याचा फारसा उपयोग होवू शकला नाही. आगीचे कारण अद्याप कळाले नाही पण या आगीत मोठे नुकसान झाले आहे. राजेंद्र जगताप दुग्ध व्यवसाय करतात. त्यांनी मका किंवा बाजरी काढणीच्या वेळी चारा कसमादे पट्टा तसेच पिंपळनेर भागातून विकत घेऊन साठविला होता. उन्हाळ्यात आपल्या गुरांना चारा मिळावा यासाठी आधीच दीड ते दोन लाख खर्च करून हा चारा जमवावा लागतो. त्याबाबत ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनामा केला पण जगताप यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :Nashikनाशिक