वरिष्ठांना विश्वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. ...
किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात. ...
जिल्हाभरात रोजच होणार्या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.रात्रीची ढेपाळलेली गस्त ही संधी साधत चोरट्यांनी चोरी आणि घरफोडीचा उपद्रव सुरू केला आहे. ...
मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. ...
सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. ...
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक बुधवारी पक्षाच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात घेण्यात आली. पण या बैठकीला पक्षाचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही. ...
जिल्ह्यातील २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावावर ५ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. ...