शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नंदुरबार : 400 सिंचन विहिरींना निधीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात ...

ठळक मुद्देदर दिवशी साडेपाच हजार मजूर कामावर शासनाने जिल्ह्यातील 1 हजार 530 लाभार्थीची यादी मंजूर केली होती़ प्रत्येकी किमान तीन लाख रूपयांचा निधी असलेल्या विहिरींना 900 दिवसांचा आह़े यासाठी दर दिवशी जिल्ह्यात पाच हजार 500 मजूरांना रोजगार मिळणार आह़े गेल्या वर्षात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर दीड हजार विहिरींपैकी 400 विहिरी निधीच्या प्रतिक्षेत असून उर्वरित हजार विहिरींची कामे निधी अभावी रखडली आहेत़ शासनस्तरावरून निधी प्राप्त होण्यास अडचण येत असल्याने ही समस्या निर्माण झाली आह़े शेतीविकासासह मजूरांना रोजगार मिळावा याहेतून रोहयो (महाराष्ट्र) तर्फे 2016-17 आर्थिक वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींना मंजूरी देण्यात आली आह़े ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतून दिलेल्या ठरावानुसार या याद्या तयार करण्यात आल्या होत्या़ यात अनेक ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर सिंचन विहिरीत प्रस्तावित करून निधी उचलण्याची तयारी दर्शविण्यात आली आह़े साधारण तीन लाखार्पयत मिळणारे अनुदान हे कुशल आणि अकुशल या दोन विभागात देण्यात येत़े साहित्य खरेदीसह विविध कामांना कुशल निधी तर मजूरांच्या रोजगाराला अकुशल निधी असे संबोधण्यात येत़े यानुसार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विहिरींची कामे साहित्य खरेदीसाठी निधी न मिळाल्याने रखडले आह़े यातून 400 विहिरी 70 टक्के काम आटोपूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत़ जिल्ह्यातील सर्वाधिक विहिरी ह्या अक्कलकुवा तालुक्यात मंजूर करण्यात आल्या आहेत़