शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरवरील निर्यातबंदी उठविण्याचा शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत उत्पादक निर्यातदार कंपन्यांच्या निर्यातबंदीचा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यामुळे आता महाराष्ट्रात हे ...

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत उत्पादक निर्यातदार कंपन्यांच्या निर्यातबंदीचा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यामुळे आता महाराष्ट्रात हे इंजेक्शन लवकरच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. याबाबत गुरुवारी माजी आमदार शिरीष चौधरी व डाॅ.रवींद्र चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक या इंजेक्शनच्या उत्पादक निर्यातदार कंपन्यांना महाराष्ट्रात पुरवठा करण्याची परवानगी नसल्याने हे इंजेक्शन मिळत नव्हते. त्यासंदर्भात डाॅ.रवींद्र चौधरी व शिरीष चौधरी यांनी मंत्र्यांची भेट घेऊन त्यातील अडचणी व प्रश्न कसा सुटू शकेल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. त्याची दखल घेत शुक्रवारी राज्य शासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात आता रेमडेसिविर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असून हा प्रश्न सुटणार आहे.