शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मंजूर रस्त्यांना वनविभागाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली नसल्याचे शहादा तालुक्यातील उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी येथील नागरिकांनी सांजितले. रस्तेच नसल्यामुळे तेथे इतर सुविधाचाही अभाव असून याबाबत पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय तेथील नागरिकांनी घेतला आहे. नागङिारी ता.शहादा गृप ग्रामपंचायत उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी या गावांर्पयत कुठलेही रस्ते पोहोचले नाही. या चारही गावांमध्ये नागरिकांचे वास्तव्य असल्याने त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले. परंतु या मंजूर रस्त्यांच्या कामाला वन विभागाने परवानगीच दिली नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. रस्तेच नसल्यामुळे चारही गावांमध्ये इतर सुविधांचा देखील अभाव असून गैरसोयीला तेथील नागरिक बळी पडत असल्याचे सांगण्यात आले. रस्ते कामांना परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय तेथील नागरिकांनी घेतला होता. पावसाळ्यात सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने यावर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठक घेऊन पुन्हा शासनाकडे मागणी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.