शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

नंदुरबारात शेतकरी अपघात विमाची कागदच सापडेना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:00 PM

सावळा गोंधळ : कृषी विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार येथील जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची नावे, संख्या तसेच योजनेसंदर्भातील कागदपत्र सापडेनासे झाले आहेत़ त्यामुळे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणारा राज्य कृषी विभाग आपल्या सावळ्या गोंधळाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आह़े राज्य शासनाकडून साधारणत 2006-2007 साली शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरु करण्यात आली आह़े त्यामाध्यमातून अपघातग्रस्त शेतक:यांना तसेच मृत्यूमुखी पडलेल्या शेतक:यांच्या वारसांना या माध्यमातून तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे योजनेची फाईलच मिळत नसल्याचे उघड झाले               आह़े त्यामुळे शेतक:यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवूण देणारा  राज्य कृषी विभाग शेतक:यांप्रती किती संवेदनशिल आहे, याचाच प्रत्येय यामाध्यमातून येत आह़े कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला नेहमी तोंड देण्या:या  शेतक:यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महत्वकांक्षी अशी शेतकरी अपघात विमा सुरु करण्यात आली आह़े परंतु कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना अजूनही शेतक:यांपासून कोसो दूर आह़े जिल्ह्यातील किती शेतक:यांनी योजनेचा लाभ घेतला, मृत्यूनंतर किती शेतक:यांच्या वारसांना योजनेअंतर्गम मदत झाली, याचा कुठल्याही प्रकारचा तपशील कृषी विभागाकडे नाही़ त्यामुळे सर्वसामान्य शेतक:यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना कृषी विभागाकडून अशा प्रकारे चालढकल करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होतेय