शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथराव खडसेंचा राजीनामा घेतला, मग उर्वरित आठ मंत्र्यांना वेगळा न्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 9:29 PM

हल्लाबोल : शहादा येथे सुप्रिया सुळेंचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पारदर्शक सरकारचा आव आणणा:या मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये मंत्री असलेले वरिष्ठ सहकारी एकनाथराव खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तात्काळ राजीनामा घेत घरचा रस्ता दाखवला़ मग भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आठ मंत्र्यांना पाठिशी घालण्याचे कारण काय, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी शहादा येथे उपस्थित केला़राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनांतर्गत शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार सुळे बोलत होत्या़ यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आमदार शरद गावीत, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े शहादा पालिका परिसरातील जनता चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेपूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत शेकडो युवक सहभागी झाले होत़ेपुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी महसूल मंत्री यांच्या प्रयत्नांनी राज्यात भाजपाचे सरकार आले होत़े त्यांनी जीवाचं रान करून पक्षाला न्याय दिला परंतू फडणवीस सरकारने त्यांच्या अन्याय केला आह़े हाच काय मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारदर्शक कारभार, राष्ट्रवादीचे सव्रेसर्वा शरद पवार यांच्यावर असंख्य आरोप झाल़े परंतू त्यांना त्यांनी कधीच उत्तर दिले नाही़ ते काम करत राहिल़े जनतेने त्यांच्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून ते जनतेच्या समस्या समजून घेत आहेत़ हल्लाबोल आंदोलन हे राज्यात अडचणीत आलेले शेतकरी आणि मजूरांसाठी आह़े आज महाराष्ट्र आणि बेरोजगारी आणि महागाईच्या खाईत असताना मॅगअ‍ेटिक महाराष्ट्र नावाचा फसवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े यातून जनतेची फसवणूक सुरू आह़े कोटय़ावधी रूपये अशा कार्यक्रमांवर खर्च करण्यापेक्षा थेट बेरोजगारांना रोजगार देण्यात सरकारला काय, होतय हेच कळत नाही़सभेत प्रदेशाध्यक्ष तटकरे, चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सरकारवर घणाघाती टिका केली़