शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी ते नेत्रंग महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यानच्या पुलावर पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र पादचारी पुलाची गरज असून, या पादचारी पुलाची मागणी नागरिकांकडून करण्यात ...

अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यानच्या पुलावर पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र पादचारी पुलाची गरज असून, या पादचारी पुलाची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर व सध्याच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरील पुलावरून अवजड वाहनासह मोटारसायकलीच्या वर्दळीतून पादचाऱ्यांना मार्ग काढण्यास गैरसोयीचे ठरत असल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुला स्वतंत्र पादचारी पूल निर्माण करणे गरजेचे झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक तसेच सोरापाडा येथे शाळा, महाविद्यालये, मुला-मुलीची वसतिगृहे, मंदिर, धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्य बघता व राजकीय पक्षांचे मोर्चे या पुलावरून जात असल्याने सोरापाडा ते अक्कलकुवा शहराला जोडणाऱ्या पुलावर स्वतंत्र पादचारी पूल निर्माण करणे गरजेचे व आवश्यक झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.