शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केअर सेंटरमधील अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष- भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना निवेदन ...

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला आहे ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात कोणाचा प्रभाव वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रति दिवस ३०० ते चारशे ६०० पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर कुठल्याच हालचाली अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. जिल्ह्यात एकलव्य, तापी सारखे कॉरंटाईन सेंटर दुर्लक्षित आहे. कोरना पॉझिटिव्ह रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहे. सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय परत पाठविण्यात येत आहे असे या निवेदनात नमूद केले.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जि. प. सदस्य कपिल चौधरी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश चौधरी आदी उपस्थित होते.