शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

बालरक्षक टीमने आणले 13 विद्यार्थी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:10 IST

पाडळदा केंद्र : आणखी काही टीमकडून शोधाशोध सुरू

नंदुरबार :  मजुरीसाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांसह त्यांची मुलेही त्यांच्यासोबत गेल्याने ग्रामिण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. शिवाय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विविध शाळा केंद्रांतर्फे बालरक्षक टीम तयार करून विद्याथ्र्याना परत आणले जात आहे. पाडळदा बालरक्षक टीमने 13 विद्याथ्र्याना गुजरातमधून परत आणले. आता इतर शाळांमधील टीम देखील सरसावल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यातून मजुरीसाठी दरवर्षी हजारो मजूर कुटूंबे शेजारील गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात स्थलांतरीत होतात. यंदा देखील अनेक कुटूंबे नोव्हेंबर महिन्यात स्थलांतरीत झाली आहेत. या कुटूंबांनी आपल्यासोबत आपल्या मुलांना देखील नेले आहे. यंदा देखील अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत गेले आहेत. परिणामी शाळांमध्ये शुकशुकाट आहे.बालरक्षक टिम तयारपालकांसोबत गेलेल्या विद्याथ्र्याना शोधून परत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्रशाळा स्तरावर बालरक्षक टीम तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार काही बालरक्षक टिम यांनी विद्याथ्र्याना शोधून परत आपल्या शाळेत परत आणले आहे.13 विद्यार्थी परतयाची सुरुवात पाडळदा केंद्राच्या बालरक्षक टीमने केली आहे. पाडळदा केंद्रातील बालरक्षक टीम ने गुजरातमधील नर्मदा साखर कारखाना धारखेडी, ता.राजपीपला येथे स्थलांतरीत झालेल्या कुटुंबांना शोधून काढले. तेथे 13 विद्यार्थी आढळून आल्याने त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांना परत आणण्यात आले.  पहिलीच्या वर्गातील गुरुदास बन्सीलाल ठाकरे व विनायक ममराज पवार, दुसरी वर्गातील  सागर पिनु ठाकरे,  दुर्गा रमेश बागले, तिसरीचा सोमनाथ रमेश ठाकरे, चौथीची सावित्री कालु पाडवी, पाचवीचे सोमनाथ पिंटय़ा ठाकरे, विशाल बन्सीलाल ठाकरे, रेशन पिनु ठाकरे, मोनी पिंट्या ठाकरे, मिना दादला पाडवी, कुसुमवाडा शाळेतील तिस:या वर्गातील सोनिया नवनाथ पवार, उमरटी शाळेतील तिसरीच्या वर्गातील रोहीत पुना वळवी या विद्याथ्र्याचा समावेश आहे.साखर कारखान्यातील तेथील मुकादम गोकुळ पवार यांच्या मदतीने बालरक्षक टीममधील श्रीराम जी.शिरसाठ केंद्रप्रमूख पाडळदा, कुसुमवाडा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव आव्हाड, उमरटीचे शिक्षक छगन माळी, कानडीचे शिक्षक मेरचंद राठोड, मोहिदातर्फे हवेली शाळेचे आझाद माळी, औरंगपूर शाळेचे हिवराळे यांचा समावेश होता.