शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

बालरक्षक टीमने आणले 13 विद्यार्थी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:10 IST

पाडळदा केंद्र : आणखी काही टीमकडून शोधाशोध सुरू

नंदुरबार :  मजुरीसाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांसह त्यांची मुलेही त्यांच्यासोबत गेल्याने ग्रामिण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. शिवाय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विविध शाळा केंद्रांतर्फे बालरक्षक टीम तयार करून विद्याथ्र्याना परत आणले जात आहे. पाडळदा बालरक्षक टीमने 13 विद्याथ्र्याना गुजरातमधून परत आणले. आता इतर शाळांमधील टीम देखील सरसावल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यातून मजुरीसाठी दरवर्षी हजारो मजूर कुटूंबे शेजारील गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात स्थलांतरीत होतात. यंदा देखील अनेक कुटूंबे नोव्हेंबर महिन्यात स्थलांतरीत झाली आहेत. या कुटूंबांनी आपल्यासोबत आपल्या मुलांना देखील नेले आहे. यंदा देखील अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत गेले आहेत. परिणामी शाळांमध्ये शुकशुकाट आहे.बालरक्षक टिम तयारपालकांसोबत गेलेल्या विद्याथ्र्याना शोधून परत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्रशाळा स्तरावर बालरक्षक टीम तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार काही बालरक्षक टिम यांनी विद्याथ्र्याना शोधून परत आपल्या शाळेत परत आणले आहे.13 विद्यार्थी परतयाची सुरुवात पाडळदा केंद्राच्या बालरक्षक टीमने केली आहे. पाडळदा केंद्रातील बालरक्षक टीम ने गुजरातमधील नर्मदा साखर कारखाना धारखेडी, ता.राजपीपला येथे स्थलांतरीत झालेल्या कुटुंबांना शोधून काढले. तेथे 13 विद्यार्थी आढळून आल्याने त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांना परत आणण्यात आले.  पहिलीच्या वर्गातील गुरुदास बन्सीलाल ठाकरे व विनायक ममराज पवार, दुसरी वर्गातील  सागर पिनु ठाकरे,  दुर्गा रमेश बागले, तिसरीचा सोमनाथ रमेश ठाकरे, चौथीची सावित्री कालु पाडवी, पाचवीचे सोमनाथ पिंटय़ा ठाकरे, विशाल बन्सीलाल ठाकरे, रेशन पिनु ठाकरे, मोनी पिंट्या ठाकरे, मिना दादला पाडवी, कुसुमवाडा शाळेतील तिस:या वर्गातील सोनिया नवनाथ पवार, उमरटी शाळेतील तिसरीच्या वर्गातील रोहीत पुना वळवी या विद्याथ्र्याचा समावेश आहे.साखर कारखान्यातील तेथील मुकादम गोकुळ पवार यांच्या मदतीने बालरक्षक टीममधील श्रीराम जी.शिरसाठ केंद्रप्रमूख पाडळदा, कुसुमवाडा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव आव्हाड, उमरटीचे शिक्षक छगन माळी, कानडीचे शिक्षक मेरचंद राठोड, मोहिदातर्फे हवेली शाळेचे आझाद माळी, औरंगपूर शाळेचे हिवराळे यांचा समावेश होता.