शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा युवक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारा शिल्पकार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे ...

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याची. हे सर्व करण्यामध्ये आपल्या युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. आज आपण अनेक गोष्टी, अनेक वस्तू आयात करतो. त्यामुळे देशाचा बराच पैसा हा देशाबाहेर जातो. अनेक विकसित देश आपल्याकडून कच्चा माल स्वस्तात घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून तोच माल आपल्याला महागात विकतात आणि श्रीमंत होतात. यापुढे या गोष्टी घडू नयेत, हेच आपल्या युवकांनी मनावर घेतले पाहिजे.

स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे जाताना देशात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज शेती व्यवसायामध्ये आपण अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. पावसाचे पाणी साठविणे अथवा जिरविणे, सोलर एनर्जीचा वापर, ड्रिप एरिगेशन, स्वतःचे स्वस्त बियाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर, इत्यादी बाबींचा जर आपण नियोजनपूर्वक वापर केला तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही देशाची सुपर पॉवर दिशेकडे जाण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे देशाचा सर्वांगीण विकास साधणे अथवा सर्वांगीण प्रगती करणे म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारत’ होय. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा. विद्यापीठाने १०० वर्षे पुढचा विचार करावा. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करावा. विद्यापीठाने देश सुपर पॉवर बनविण्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले; तर कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.