शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कंधार तालुक्यासाठी साडे नऊ कोटीचा दुष्काळ कृती आराखडा प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:01 IST

दोन टप्प्याचा ९ कोटी ५३ लाख १० हजाराचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

कंधार (नांदेड ) : येणाऱ्या काळात तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई भिषण रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दोन टप्प्याचा ९ कोटी ५३ लाख १० हजाराचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

गतवर्षी अपूऱ्या पावसाने, दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर यांना मोठा संघर्ष करावा लागला. २०१८-१९ सालात अपुरा व दिर्घ अंतराने झालेल्या पावसाने व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. यातच आता जलसाठे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मत करण्यासाठी प्रशासनाने दुष्काळी कृती आराखडा तयार केला आहे.

या नुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च- २०१९ या कालावधीत ५ कोटी ५७ लाख ४६ हजार खर्च अपेक्षित आहे. तर एप्रिल ते जून- २०१९ या दुसऱ्या टप्प्यात टँकरवर मोठी मदार राहणार असे संकेत आहेत. टँकरवर २ कोटी ४० लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीNanded zpनांदेड जिल्हा परिषद