शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे

By शिवराज बिचेवार | Updated: November 10, 2022 15:50 IST

सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते.

नांदेड- संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. परंतु आता राऊत यांना जो न्याय मिळाला तोच न्याय नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मिळावा अशी अपेक्षा आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले. 

भारत जोडो यात्रेसाठी सुप्रिया सुळे या गुरुवारी नांदेडात आल्या होत्या. सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. राऊत यांच्यावर अन्याय झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास झाला. परंतु सत्य जे आहे ते बाहेर येण्याची गरज आहे. देशात महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न आहेत. परंतु ते सोडून इतर विषय पुढे आणले जात आहेत. नोटबंदी झाली मग एवढ्या नोटा आणल्या कुठून? त्या छापल्या कुठे? त्याचे वितरण कसे केले? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत.

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था ही मोठी आव्हाने आहेत. त्यावर एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. त्यासाठी राज्याचे अधिवेशन बोलवा. त्यात मोठे चार प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले यावर चर्चा करा. ते प्रकल्प कोणत्याही राज्यात जावो याला महत्व नाही. परंतु मेरीटवर असलेल्या महाराष्ट्रातून का गेले? राज्यात चांगले शिक्षण, सुरक्षितता आहे. त्यामुळे देशभरातून मुले शिकण्यासाठी येतात. दिवंगत अरुण जेटली नेहमी म्हणायचे केंद्र आणि राज्याचे प्रेमाचे संबंध असले पाहिजे. परंतु दुर्देवाने ते आज होताना दिसत नाही, अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राSanjay Rautसंजय राऊतnawab malikनवाब मलिकAnil Deshmukhअनिल देशमुख