शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार

By कमलेश वानखेडे | Updated: November 7, 2024 16:53 IST

Nagpur : लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नोटवर्कनागपूर : महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी भिती महिलांना दाखविली जात आहे. पण आम्ही ही योजना बंद करणार नाही. तर सरकार आल्यास ही रक्कम वाढवून देऊ, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले म्हणाले, भाजपकडून लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या जाहिरीती दिल्या जात आहेत. भाजप जवळ जाहिरातीसाठी भ्रष्टाचाराचा कमावलेल्या पैसा आहे. महाराष्ट्रात ६७ हजार महिला गायब झाल्या. अत्याचार झाले तरी कारवाई होत नाही. कोर्टाला स्वत:हून कारवाई करावी लागते. भाजपचे लोक महिलांबद्दल काय बोलतात ते पहा. लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली, अशी टीका पटोले यांनी केली.

राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्नभाजप राहुल गांधी यांना घाबरलेला आहे. जनतेचा आवाज म्हणून ते भूमिका मांडत आहेत. लोकसभा अधिवेशनात मोदी सरकार अडचणीत येणार आहे. त्यामुळे खोट्या केसेसमध्ये राहुल गांधींना अडकवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. पण त्यांच्या केसालाही धक्का लावला तर भाजपच्या सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसgovernment schemeसरकारी योजनाnagpurनागपूर